Paddy भात हे तृणधान्य पिक महाराष्ट्रात खरीप हंगामात घेतले जाते. विशेषत: कोकण आणि पुण्यातील मावळ भाग तसेच भंडारा परिसरातील आदिवासी पट्ट्यात हे पिक घेतले जाते. कोकणातील लोकांचे हे प्रमुख अन्न आहे. भातचा इंद्रायणी हा वाण खूप प्रसिद्ध आहे. Read More
आधीच्या काळात पैशांपेक्षा तुमच्या घरात किती गुरं आहेत, किती खंडीची शेती आहे, त्यावरून तुमची श्रीमंती ठरायची. लग्न वगैरे ठरवताना त्याकडेच पाहिलं जायचं, पैशांना फार महत्त्व नव्हतं. ...
सध्या भात कापणीची कामे वेगाने सुरू आहेत. मात्र या काळात शेतकऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे. भात कापणी करताना वारंवार विंचूदंश झाल्याच्या घटना घडल्या आहेत. ...
सध्या बाजारात गव्हाचे पीठ प्रतिकिलो ४० ते ५० रुपयांत मिळत आहे. केंद्र सरकारने Bharat Atta 'भारत आटा'च्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात करीत मंगळवारपासून या पिठाची ३० रुपयांत विक्री सुरू केली आहे. या टप्प्यात तांदूळही प्रतिकिलो ३४ रुपये या दराने विकले जाण ...