Paddy भात हे तृणधान्य पिक महाराष्ट्रात खरीप हंगामात घेतले जाते. विशेषत: कोकण आणि पुण्यातील मावळ भाग तसेच भंडारा परिसरातील आदिवासी पट्ट्यात हे पिक घेतले जाते. कोकणातील लोकांचे हे प्रमुख अन्न आहे. भातचा इंद्रायणी हा वाण खूप प्रसिद्ध आहे. Read More
सद्या जिल्ह्यात भात काढणी अंतिम टप्प्यात आहे. यावर्षी परतीच्या पावसामुळे काढणीचे कामे लांबली आहेत. सद्या भात खरेदी-विक्री केंद्रांवर ऑनलाइन नोंदणी सुरू झाली आहे. ...
Agriculture News : भारतीय अन्न महामंडळाच्या (FCI) प्रादेशिक महाराष्ट्र कार्यालयाने खुल्या बाजार विक्री योजनेअंतर्गत देशांतर्गत तांदूळ विक्रीची (bulk Rice) घोषणा केली आहे. ...
भात पीक फुलोऱ्यात असताना प्रमाणापेक्षा अवेळी जास्त पाऊस झाल्याने भात पीक फुलोरा ते दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना फुलारा झडून गेल्याने त्याचा परिणाम भात पिकाच्या उताऱ्यावर झाला. ...
Paddy MSP रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले भात शासनाकडून हमीभाव देऊन खरेदी करण्यात येते. यावर्षी भाताला प्रति क्विंटल २३०० रुपये दर जाहीर झाला आहे. ...