Paddy भात हे तृणधान्य पिक महाराष्ट्रात खरीप हंगामात घेतले जाते. विशेषत: कोकण आणि पुण्यातील मावळ भाग तसेच भंडारा परिसरातील आदिवासी पट्ट्यात हे पिक घेतले जाते. कोकणातील लोकांचे हे प्रमुख अन्न आहे. भातचा इंद्रायणी हा वाण खूप प्रसिद्ध आहे. Read More
Dhan Bonus : धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी घोषित केलेला बोनस नऊ महिन्यांनंतरही बहुतांश शेतकऱ्यांच्या हाती पोहोचलेला नाही. रामटेक तालुक्यातील तब्बल ९ हजार ५९५ शेतकरी अजूनही पैशाच्या प्रतीक्षेत असून, नवीन हंगामात मशागत करण्यासाठी त्यांच्यावर आर्थिक संकट को ...
Dhan Biyane Case : रामटेक तालुक्यातील पाच शेतकऱ्यांना भेसळयुक्त धान बियाण्यामुळे झालेले आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी नागपूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने सिपना सीड कंपनीला ७ लाख ४६ हजार ७४८ रुपयांची भरपाई, त्यावर ९ टक्के व्याज आणि इतर खर्च दे ...
शिराळा तालुक्यासह वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सहा दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे धरणाचे चारही स्वयंचलित दरवाजे व वीजनिर्मिती केंद्र बंद केले. ...
Kharif Sowing Report 2025 कृषी मंत्रालयानुसार, यंदाच्या खरीप हंगामातील ८५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. देशभरात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे पेरणीचे क्षेत्रसुद्धा वाढले आहे. ...
Kharif Season : खरीप हंगामातील पिकनिवडीत यंदा मोठा बदल दिसून आला आहे. कापूस हे पारंपरिक नगदी पीक पुन्हा एकदा आघाडीवर असून, सोयाबीनच्या क्षेत्रात तब्बल १४ हजार हेक्टरने घट झाली आहे. वाचा सविस्तर (Kharif crops) ...
Paddy Cultivation : रामटेक तालुक्यात यंदा पावसाची मोठी कमतरता जाणवत होती. त्यामुळे धानाच्या रोवणीला आवश्यक असलेले पाणी मिळत नव्हते. मात्र, शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे पेंच जलाशयातील पाणी अखेर डाव्या कालव्यातून सोडण्यात आले असून, ४५.३१ क्यूम ...