पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
Pakistan Spy News: युट्यूबर ज्योती मल्होत्रामुळे उघडकीस आलेले पाकिस्तानच्या हेरांचे नेटवर्क दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. राज्य विशेष मोहीम विभागाने याच प्रकरणात आणखी एका युट्यूबरला अटक केली आहे. ...
PM Modi Sindoor Plant: काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कच्छ येथील महिलांनी सिंदूरचे रोप भेट म्हणून दिले होते. हे रोप स्वीकारताना मोदींनी त्यांच्या भावना व्यक्त करत एक घोषणा केली होती. ...