पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
Turkey Celebi Aviation: केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी सेलेबीचा परवाना रद्द केला होता. याविरोधात या कंपनीने हायकोर्टात धाव घेतली आहे. ...
India Turkey News: दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानला भारताने कोंडीत पकडले आहे. अशावेळी तुर्की पाकिस्तानच्या मदतीला धावून आला. तुर्कीने पुरवलेले ड्रोन्सच पाकिस्तानने भारतातील ठिकाणांवर हल्ला करण्यासाठी वापरले. ...
Jagdish Devda Statement: भाजपचे मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल बोलताना पंतप्रधान मोदींचे कौतुक केले. त्यांच्या एका विधानावरून प्रचंड वाद झाला. त्यावर त्यांनी सावरासारव केली. ...
भारताबरोबर सुरू असलेल्या तणावामध्ये पाकिस्तानने आधी कोणतेही कोणतेही नुकसान झाले नसल्याचे सांगितले होते. दरम्यान,आता कबुलीनामा देण्यास सुरूवात केली आहे. ...