पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
Sanjay Raut News: ट्रम्प यांनी दम भरताच पाकिस्तानात जाणाऱ्या भारतीय सैन्याला माघारी का बोलावले हे राणेंनी स्पष्ट करावे, असा पलटवार संजय राऊतांनी केला. ...
India vs pakistan, Operation Sindoor: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान ही एक महत्वाची घडामोड मानली जात आहे. आंतर-सेवा संघटना (कमांड, नियंत्रण आणि शिस्त) कायदा २०२३ अंतर्गत तयार केलेले नियम राजपत्र अधिसूचनेद्वारे अधिसूचित करण्यात आले आहेत. ...
India Pakistan BSF Alert: ऑपरेशन सिंदूरनंतर सीमेवर शांतता प्रस्थापित होत असतानाच बीएसएफने सावध राहण्याचा इशारा दिला आहे. पाकिस्तानातील अड्ड्यांवर दहशतवादी पुन्हा परत येत असल्याचे बीएसएफने म्हटले आहे. ...