पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
दिल्ली व हरियाणामधून अटक करण्यात आलेले आरोपी अरमान आणि मोहम्मद तारिफ यांनी दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासातील अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवून संवेदनशील माहिती लीक केल्याचे पोलिसांनी सांगितले. ...
Field Marshal Rank asim Munir: पाकिस्तान लष्करप्रमुख असीम मुनीरचा लष्करी संघर्षानंतर एकप्रकारे सन्मान करण्यात आला. पाकिस्तानने मुनीरला फील्ड मार्शल किताब जाहीर केला आहे. पण याचे महत्त्व काय? ...
Congress BJP poster war: विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी एक प्रश्न विचारून परराष्ट्र सचिवांना घेरले. त्यानंतर भाजपने राहुल गांधींची तुलना मीर जाफरशी केली. भाजपच्या या हल्ल्याला काँग्रेसनेही उत्तर दिले. यावरून दोन्ही पक्षात कलगीतुरा रंगला आहे. ...
Operation Sindoor: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख छोटीशी लढाई असा केला आहे. तसेच पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना परखड सवाल विचारला आहे. ...