पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
पाकिस्तानने भारतीय लष्करी कारवाईला खोटे ठरवण्याचा प्रयत्न वारंवार केला असला तरी, भारताने याचे सर्व पुरावे सादर केले आहेत. या दरम्यान पाकिस्तानमधून असे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत, ज्यात त्यांनी स्वतः हल्ल्याची कबुली दिली आहे. ...
Operation Sindoor, India vs Pakistan: पाकिस्तानची नांगी ठेचणारे विमान हे लढाऊ नव्हते, पण लढाऊ विमानांची, मिसाईलची ट्रायल घेणारे हे मानवरहित विमान होते. ...
केंद्रीय तपास यंत्रणांनी पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. यामध्ये नेपाळी वंशाचे एजंट अन्सारुल मियाँ अन्सारी आणि त्याचा सहकारी अखलाक आझम यांना अटक करण्यात आली आहे. ...
‘देश के दुश्मनों ने देख लिया कि जब सिंदूर बारूद बन जाता है तो नतीजा क्या होता है’ असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी पाकिस्तानला दिला. ...