पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
हिंदी कॅप्शनसह प्रसिद्ध झालेल्या या व्हिडिओमध्ये ७ मे २०२५ च्या रात्री भारतीय सशस्त्र दलांनी सीमेपलीकडे असलेल्या नऊ दहशतवादी अड्ड्यांवर एकाच वेळी आणि अचूक हल्ले करताना दाखवले आहे. हे हल्ले ऑपरेशन सिंदूर अंतर्गत करण्यात आले होते. ...
चीन आणि पाकिस्तानच्या या दाव्यांच्या विरोधात, भारताची भूमिका नेहमीच स्पष्ट राहिली आहे. सुरुवातीपासूनच, भारताने कोणत्याही तृतीय पक्षाच्या हस्तक्षेपाला किंवा मध्यस्थीला स्पष्टपणे नकार दिला आहे. ...