पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
भारताने ३० एप्रिल रोजी पाकिस्तानी विमाने आणि विमान कंपन्यांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद करून प्रत्युत्तर दिले. तेव्हापासून, दोन्ही देश दरमहा NOTAM जारी करून बंदीचा कालावधी वाढवत आहेत. ...
Asia Cup 2025, Ind Vs Pak: आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर ४ फेरीत रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात पाकिस्तानचा फलंदाज साहिबजादा फरहान याने केलेल्या गन सेलिब्रेशनमुळे वादाला तोंड फुटलं आहे. ...
रात्रीच्या वेळीही इतक्या लांब अंतरावरील टार्गेटवर प्रिसिजन स्ट्राइक केला जाऊ शकतो हे ऑपरेशन सिंदूरने दाखवून दिले असं सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी म्हटलं. ...