पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
operation Sindoor effect : भारताने ओपरेशन सिंदूर राबवल्यानंतर पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला सर्वात मोठा धक्का बसला आहे. कराची स्टॉक एक्सचेंज आज ७.५ टक्क्यांनी घसरला आहे. ...
Masood Azhar Statement: निष्पाप भारतीयांचे प्राण घेणाऱ्या दहशतवादी मसूद अजहरच्या घरातही आज मृतदेहांची रांग लागली. भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरने मसूद अजहरवरच थेट घाव घातला. ...