पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
व्हाईट हाऊसमध्ये 'बोर्ड ऑफ पीस'च्या बैठकीत बोलताना पाकिस्ताचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा संदर्भ देत. ट्रम्प म्हणाले, "शहबाज शरीफ यांनी आमच्या चीफ ऑफ स्टाफसमोर कबूल केले, ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान युद्ध थांबवून अडीच कोटी लोकांचे प्राण वाचवले. दोन्ही ...
कूपर यांच्याकडे हल्ल्याची खात्री करणारे अनेक पुरावे आहेत. या हल्ल्याची वेळ आणि पद्धत हे दाखवते की त्यामागचा उद्देश केवळ शत्रूला रणनीतिक संदेश देणे होता. ...
भारताच्या संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण अधिग्रहण परिषदेच्या बैठकीत शस्त्रास्त्र खरेदीशी संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यापैकी फ्रान्सकडून ११४ राफेल विमानांची खरेदी सर्वात महत्त्वाची होती. याव्यतिरिक्त, अमेरिकेकडून सहा पी-८आय टोही विमान ...
गेल्या वर्षी 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान याच क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानला घाम फोडला होता आणि अक्षरशः गुडघ्यावर आणले होते. पाकिस्तानमधील जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करण्यासाठी याच क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला होता. सं ...
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानची लष्कर तोंडघशी पडले. भारतील लष्कराने दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले होते. दरम्यान, आता पाकिस्तानच्या लष्कराचे मिलिस्ट्री रँकिंगही ढासळले आहे. ...