पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
Operation Sindoor Against Pakistan: फिक्कीच्या एका कार्यक्रमात सिंह यांनी मोठा खुलासा केला आहे. युद्ध एका सीमेवर होत होते पण विरोधक तीन होते, असे सिंह म्हणाले. ...
इस्लामिक विद्वानांसोबत झालेल्या बैठकीवेळी मोहसीन नक्वी यांच्यासोबत अंतर्गत व्यवहार राज्यमंत्री तलाल चौधरी, रुअत-ए-हिलाल समितीचे अध्यक्ष मौलाना अब्दुल कबीर आझाद आदी उपस्थित होते. ...
Operation Sindoor: भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध आपणच थांबवल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून वारंवार करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर क्वाड देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीसाठी अमेरिकेत गेलेल्या परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ऑपरेशन सि ...