पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
Uddhav Thackeray Live Mumbai: तुम्ही सैन्याचे पाय बांधले. सैन्याने धडक दिली होती. आपण पाकिस्तान घेतलाही असता. पण ट्रम्प यांचा फोन आल्यावर यांचा आवाजच गेला. असे पंतप्रधान, गृहमंत्री काय करायचे? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. ...
Donald Trump vs Narendra Modi: ट्रम्प यांनी आपणच भारत-पाकिस्तान युद्ध थांबविल्याचे दावे केले होते. व्यापारातील टेरिफ मुद्द्याने आपण भारताला नमते घ्यायला लावले असे ट्रम्प म्हणत होते. भारत वेळोवेळी ट्रम्प यांचे दावे खोडून काढत होता. परंतू, हे दावे कनिष ...
July 2025 Astrology Predictions: बाबा वेंगाची एक रहस्यमय आणि भयानक भविष्यवाणी जुलै २०२५ सुरु होण्यापूर्वीच खरी होताना दिसतेय. शनि प्रतिगामी, गुरुचा अस्त आणि जागतिक तणावाच्या दरम्यान तिसऱ्या महायुद्धाचे संकेत आगामी काळात मिळणार का? ...