पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
Rahul Gandhi on Operation Sindoor news: २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या निर्घृण हत्यांना अखेर भारताने प्रत्युत्तर दिले. ऑपरेशन सिंदूर हाती घेत भारतीय लष्कराने दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानला जशास तसा मेसेज दिला. या मोहिमेबद ...
Devoleena Bhattacharjee : भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमधील ९ ठिकाणे हवाई हल्ल्यांनी उद्ध्वस्त केली. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला भारताने हवाई हल्ल्यांनी चोख प्रत्युत्तर दिले. या हवाई हल्ल्याला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले. या कारवाईवर अभ ...
Operation Sindoor Surgical Air Strike: पंतप्रधान मोदी यांनी बदला घेतला ही सगळ्यांत चांगली गोष्ट आहे. आमचे संपूर्ण कुटुंब त्यांच्यासोबत आहे, असे आशा नरवाल यांनी म्हटले आहे. ...