पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
Operation Sindoor: महाभारत युद्ध, १९६५ आणि १९७१ या युद्धांच्या वेळेसही जी ग्रहस्थिती होती, तशीच ग्रहस्थिती आता मे २०२५ असणार आहे. या ग्रह गोचराचा प्रभावाने ‘ऑपरेशन सिंदूर’चा काय परिणाम होणार, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. ...
Operation Sindoor Trademark: मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडनं (RIL) 'ऑपरेशन सिंदूर' नावाचा ट्रेडमार्क आपल्या नावे करण्यसाठी अर्ज केला होता. यावर आता कंपनीचे स्पष्टीकरण आलं आहे. ...
India pakistan tensions rise: पाकिस्तानने भारतातील काही लष्करी तळावरच मिसाईल आणि ड्रोन्स हल्ले केल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सावध झाली आहे. पाकिस्तानच्या सीमेलगत असलेल्या दोन राज्यातील पोलिसांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या आहेत. ...
Operation Sindoor Hero Sophia Qureshi : कर्नल सोफिया कुरेशी यांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल माध्यमांना माहिती दिली तेव्हा त्यांची बहीण शायना सुनसारा या भावुक झाल्या. ...
Operation Sindoor And AAP Sanjay Singh : सरकारच्या सर्वपक्षीय बैठकीत उपस्थित असलेले आम आदमी पक्षाचे (आप) राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी महत्त्वाची माहिती दिली. ...
India Pakistan Tension: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्या तणाव निर्माण झाला होता. भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तान पिसाळला आहे. ...
ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठक झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सर्व पक्षांनी सरकारसोबत असल्याचे मत मांडले. ...