पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
Operation Sindoor: अमेरिकेचा दबाव झुगारून तत्कालीन संरक्षण मंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर आणि पंतप्रधान मोदी यांनी केलेले करार आज भारतीय सैन्यासाठी वरदान ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे. ...
Operation Sindoor: सद्यस्थितीत भारत पाकिस्तान हे दोन्ही देश युद्धजन्य स्थितीत आहे. पाकिस्तानचे हल्ले थोपवण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर(Operation Sindoor) अंतर्गत S400 या अत्याधुनिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीचा वापर केला आहे. त्यालाच सुदर्शन चक्र अ ...
चंदीगडमधील नागरिकांना घरातच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पटियाला, फिरोजपूर, फाजिल्का, अमृतसर, गुरुदासपूर आणि तरनतारन येथेही अशाच प्रकारचा इशारा देण्यात आला आहे. ...
Karachi Bakery : जर तुम्ही कधी हैदराबादला गेला असाल तर तुम्ही कराची बेकरी हे नाव नक्की ऐकलं असेल. भारत पाकिस्तान तणावादरम्यान लोक या बेकरीविरोधात आंदोलन करत आहेत. ...
India Pakistan: भारताने दहशतवादी तळावर हल्ला केल्याने पाकिस्तानची भंबेरी उडाली आहे. त्यातच आता पाकिस्तानातील एका महत्त्वाच्या खात्याचे एक्स अकाऊंटच हॅक झाले आहे. या अकाऊंटवरून करण्यात आलेल्या पोस्टने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. ...