पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
India-Pakistan Tension: भारताचे ब्रिटनमधील उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी आणि अमेरिकेतील भारताचे राजदूत विनय मोहन क्वात्रा यांनी तर आंतरराष्ट्रीय माध्यमांसमोर पाकिस्तानची पोलखोल केली. ...
Operation Sindoor: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत असताना आता सैन्यातील जवानांच्या सुट्ट्या रद्द करून त्यांना कर्तव्यावर रुजू होण्यास सांगितले आहे. दरम्यान, एका भारतीय जवानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...
पाकिस्तानने भारतीय लष्कराच्या तळांना लक्ष्य करत मिसाईल डागल्या. पण, भारताने त्या हाणून पाडल्या. हवेतच निष्क्रिय करण्यात आलेल्या या मिसाईल आता सापडल्या आहेत. ...
प्रसिद्ध कॉमेडियन समय रैनाचे बाबा भारत-पाकिस्तान तणावाच्या दरम्यान जम्मूमध्ये असल्याने त्याने भावुक पोस्ट शेअर करुन वडिलांविषयी काळजी व्यक्त केली आहे ...