rabi pik vima yojana नैसर्गिक आपत्तीत पिकांच्या होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण मिळवण्यासाठी खरीप आणि रब्बी हंगामात पीक विमा योजना राबवली जाते. गेल्या वर्षापर्यंत दोन्ही हंगामातील पीक विमा योजना शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात उपलब्ध करून देण्यात येत होती. ...
मल्चिंगमुळे जमिनीतील ओलावा टिकून राहतो आणि सिंचनाच्या पाळ्या सहजपणे लांबवता येतात. बाष्पीभवन कमी झाल्यामुळे कमी पाण्यातही कांदा पिकाची वाढ जोमात राहते. ...
Kanda Bajar Bhav Today: खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्डमध्ये डांगर भोपळा, लसूण, बटाटा, भेंडी व वाटाण्याचे भाव तेजीत राहिले. ...