आरक्षणामुळे महिलांना राजकारणात वाटा मिळाला. पण महिलांची मानसिकता अजूनही बदलली नाही. गुलामीच्या चाब्या आजही त्यांनी आपल्या कंबरेला खोचून ठेवल्या आहेत. आरक्षणामुळे महिलांना सत्ता मिळविता आली. पण खुर्ची सांभाळता आली नाही. ती आजही सत्तेची बाहुली असून, सत ...
ओबीसी समाजाच्या शिष्टमंडळाची नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अप्पर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, प्रधान सचिव भूषण गगरानी यांच्यासोबत बैठक झाली. बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा होऊन ओबीसी समाजाच्या मागण्यांची लवकरच पूर्तता करण्याचे आश्वासन अप्पर मुख ...