अविश्वास प्रस्ताव हा घटनेनं विरोधी पक्षाला दिलेला मोठा अधिकार आहे. सरकारचे धोरण किंवा निर्णय न पटल्यास विरोधक अविश्वास प्रस्ताव दाखल करू शकतात. त्यावर मतदान होतं आणि त्यात सरकारच्या विरोधात जास्त मतदान झाल्यास सरकार कोसळूही शकतं. Read More
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठलाचे भक्त असतील तर त्यांनी पंढरपूरला पूजेसाठी यायला हवं होतं, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी पुण्यात व्यक्त केले आहे. ...
अविश्वासदर्शक ठरावाच्यावेळी मतदानात भाग घेण्याबाबत तयार केला गेलेला व्हीप भाजपा संसदीय पक्षाच्या कार्यालयात टाईप करून घेण्याची दोन खासदारांची चूक पक्षाला भोवली ...
शुक्रवारी लोकसभेमध्ये सादर झालेल्या अविश्वास प्रस्तावादरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतलेली गळाभेट चर्चेचा विषय ठरली होती. या भेटीमागचे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले. ...
शुक्रवारी लोकसभेत सादर झालेल्या अविश्वास प्रस्तावादरम्यान विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारची चौफेर कोंडी करण्याचा प्रयत्न केला. मात्र या सगळ्या रणकंदनात अविश्वास प्रस्तावादिवशीच्या कामकाजावर बहिष्कार घालत शिवसेने ...