Maharashtra News: कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला महापुराचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने राज्याला किमान ३ हजार कोटींचा निधी तातडीने द्यावा, अशी मागणी महाविकास आघाडीच्या खासदारांनी आज वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांना केली. ...
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2021 रोजी अर्थसंकल्प सादर करताना दोन बँका आणि एका सरकारी विमा कंपनीचे खासगीकरण करण्याची घोषणा केली होती. (public sector banks) ...
साथीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाचा मुकाबला करण्यासाठी नोटा छापण्याची काही योजना सरकारने आखली आहे का? असा प्रश्न एका खासदाराने त्यांना विचारला होता. ...
print more currency to solve economic slowdown: अर्थव्यवस्थेला सहारा देण्यासाठी नवीन चलनी नोटा छापण्यात याव्यात आणि नोकऱ्या वाचविण्याचा प्रयत्न करावा, असा सल्ला अनेक अर्थतज्ज्ञांनी मोदी सरकारला दिला आहे. ...