राष्ट्रीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ही भारत सरकारची एक स्वायत्त एजन्सी आहे, जी 1988 मध्ये स्थापन झाली. ही रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाची एक नोडल एजन्सी आहे. Read More
Toll Hike by NHAI: टोल वाढीचा थेट परिणाम मालवाहतुकीबरोबरच खासगी वाहनचालकांसह भाड्याने वाहने घेणाऱ्यांनाही जाणवणार आहे. भाड्याने कार केली तरी त्या मार्गावरील टोल हा ग्राहकाने भरायचा असतो. यामुळे त्याचा थेट फटका वाहने नसलेल्यांनाही बसणार आहे. ...