राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ ची सांगता झाली असून प्रत्येक देशातील खेळाडू आपापल्या मायदेशी परतत आहेत. ११ दिवस चाललेल्या या स्पर्धेचा शेवट सोमवारी झाला. भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत २२ सुवर्ण, १६ रौप्य आणि २३ कांस्य पदकांसह एकूण ६१ पदकांवर देशाचे नाव कोरले. ...
रेल्वेस्टेशन त्यातही बाहेरगावी जाणाऱ्या रेल्वे म्हटल्या की गर्दी, लोकांच्या बॅगा, गजबलेले डबे, घामाचा नकोसा करणारा वास. तेथील रेस्टरुम मध्ये आराम करायचा म्हटलं तर तिकडचा परिसरच अतिशय घाणेरडा असतो. जेवायचं म्हटलं तर कळकट्ट कपड्यांमधले ते रेल्वेच्या कँ ...
coronavirus update: गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. देशातील महाराष्ट्र, पंजाब आणि छत्तीसगड या तीन राज्यांतील कोरोनाची स्थिती गंभीर आहे. ...
garden of Ghulam Nabi Azad's residence : आझाद यांच्या निरोपाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या राजकीय कौशल्यासोबतच बागकामातील कौशल्याचाही विशेष उल्लेख केला. ...