राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीकडून प्रतीकात्मक ईव्हिएम आणि मनुस्मृती जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी साहित्य काढून घेतल्याने पोलिसांसोबत ... ...
नागपूर- अधिवेशनात शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या अटकेचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश ... ...
नागपूर - गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने वाढलेल्या पेट्रोलच्या किमतींच्या निशेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी बैलगाडी मोर्चा काढून निषेध नोंदवला. ... ...