राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणुकीची लढाई ही मोदीविरोधी असल्याचे स्पष्ट केल्यानंतर आज ठाण्यात राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांनी मनसेचे ... ...
ठाणे - भाजपा सरकारच्या निष्क्रीय कार्यपद्धती बद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ठाणे जिल्ह्याच्या वतीने भाजपा सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी भाजपा ... ...