राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
पार्थ पवार पुन्हा एकदा चर्चेत आलेत ते त्यांच्या एका ट्विटमुळे. त्यांनी या ट्विटमध्ये my constituency कर्जत असा शब्द वापरलाय. आणि साहजिकच सगळ्यांच्या डोक्यात पहिल्यांदा रोहित पवारांच्या कर्जत - जामखेडचा विचार आला. पण रोहित यांच्या मतदारसंघात पार्थ पव ...