राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
parambir singh allegation on Anil deshmukh 100 crore collection per month: दिल्लीत शरद पवारांनी (Sharad Pawar) अजित पवार (Ajit Pawar) आणि जयंत पाटलांना (Jayant Patil) तातडीने बोलावून घेतले आहे. पवार आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि या दोन बड्या नेत ...
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना एक पत्र लिहिलं आहे. अनिल देशमुख (anil deshmukh) यांनी सचिना वाझे यांना दर महिन्याला बार, रेस्तराँ आणि अन्य आस्थापनांमधून १०० कोटी रूपये गोळ ...
Sachin Vaze - राज्यातील एकूण घटनांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांमधील बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. यातच आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती मिळाली आहे. (shiv sena leader sanjay r ...
Big increase in donations to NCP during the year : राज्यात आलेल्या सत्तेचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला होताना दिसत आहे. गतवर्षभरात राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणाऱ्या देणग्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. (BJP leader Mangalprabhat Lodha's Company gave Rs 5 ...
NCP-Congress alliance Defeted BJP in Sangli Miraj Corporations Mayor Election: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती, या निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपावर मात करत विजय मिळव ...