राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Maharashtra Assembly Session December 2024: सर्वांत तरुण अध्यक्षाने सर्वांत तरुण आमदाराकडे विशेष लक्ष द्यावे. पुराणांमध्ये अमृताला वेगळे महत्त्व होते आणि आजही आहे, अशी मिश्लिक टिपण्णी करत रोहित पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक विनंती के ...
Abhijeet Bichukale Allegations on EVM Machine: शरद पवारांचा दारुण पराभव झाला असला तरी विरोधकांना १०० जागा मिळायला हव्या होत्या. बारामतीत मला २०० मते मिळायला हवी होती, ती मिळाली नाहीत म्हणजे EVM घोटाळा आहे. या लढाईत शरद पवारांसोबत आहे, असे अभिजीत बिचु ...