राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Ajit Pawar Anjali Krishna: आयपीएस अंजली कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. अजित पवारांनी ज्या कार्यकर्त्यांसाठी कॉल केला, त्यांच्यावर आता गुन्हा दाखल झाला आहे. ...
भुजबळ म्हणाले, "यासंदर्भात आम्हा ओबीसी नेते आणि कार्यकर्त्यांच्या मानात मोठ्या शंका आहेत. आम्ही विचार करत आहोत, कोण हरल? कोण जिंकलं? यासंदर्भात आम्ही वकिलाचा सल्ला घेत आहोत. ...