राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
मुंबई - नमो रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी बारामतीमध्ये विकासकामांची जोरदार बॅटींग केली. यावेळी, बारामतीमधील पोलीस उपायुक्त ... ...
बारामतीत ‘नमो महारोजगार मेळाव्या’कडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. विशेष म्हणजे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव कार्यक्रम पत्रिकेत टाळले होते. त्यावरून बरीच चर्चाही रंगली. परंतु कार्यक्रमाच्या २४ तास अगोदर शरद पवारांचे नाव कार्यक्रमपत्रिकेत टाकण् ...
पक्ष जो काही निर्णय देईल तो मानणारा कार्यकर्ता आहे. जोपर्यंत आम्हाला आमची भूमिका मांडता येईल. आम्हाला ही जागा मिळावी यासाठी सातत्याने प्रयत्न करतोय असं त्यांनी म्हटलं. ...