राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
या बैठकीआधी नाशिकच्या काही शेतकरी संघटनांनी कोकाटे यांच्या समर्थनार्थ अजितदादांची भेट घेतली. कोकाटे यांचा राजीनामा घेऊ नका अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली ...
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची घाई सुरू असली, तरी आघाडीतील काँग्रेस व शिवसेना (उद्धव ठाकरे) या दोन पक्षांचे मात्र अजूनही तळ्यात मळ्यातच सुरू आहे ...
Dhananjay Munde News: भ्रष्टाचाराचे आरोप, संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडला झालेली अटक; यामुळे धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं. या सगळ्या घडामोडींबद्दल मुंडेंनी पहिल्यांदाच मन मोकळं केलं. ...
Manikrao Kokate News: माणिकराव कोकाटे यांनी प्रसिद्ध शनिमंदिरात जाऊन दर्शन घेतले. यानंतर शनिकृपेने कोकाटेंची साडेसाती थांबते की, राजकरणातून ‘मुक्ती’ मिळते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ...