राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Maharashtra Lok Sabha Election 2024: ठाणे व कल्याण लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत यापूर्वी प्रत्येकवेळी शिवसेनेला अंगावर घेणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन गटांत विभागल्यानंतर आता महायुती व महाविकास आघाडीच्या राजकारणात दोन्ही गट ठाणे, कल्याण मतदारस ...
Supriya Sule News: वंचित बहुजन आघाडीने बारामतीत सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देत असल्याचे जाहीर केल्याने आता ही निवडणूक अधिक चुरशीची होईल, असे सांगितले जात आहे. ...
Sharad Pawar: शरद पवार हे आजारी असताना बाळासाहेबांनी आस्थेवाईकपणे चौकशी करणारं आणि प्रकृतीची काळजी घेण्याचं आवाहन करणारं एक पत्र पवारांना लिहिलं होतं. ...