राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
"जितेंद्र आव्हाड एक विक्षीत माणूस आहेत, त्यांच्या फॉर्महाऊसवरील वॉचमनने जर तोंड उघडलं तर त्यांना महाराष्ट्र सोडून पळून यायची वेळ येईल", असा पलटवार उमेश पाटील यांनी केला. ...
NCP Complaint Against BJP: महाराष्ट्रात अजित पवार-देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठकांवर बैठका होत आहेत. महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटता सुटत नाहीय. अशातच देश पातळीवर दोन्ही पक्षांमध्ये हाणामारी झाल्याचे वृत्त आहे. ...
BJP News: मोहिते पाटील कुटुंब भाजपपासून दूर गेल्यास पक्षाला माढा मतदारसंघात मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच त्यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत. ...