राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Ajit pawar on Supriya Sule, Sharad pawar NCP: विधानसभेच्या माध्यमातून निधी आणला, मात्र लोकसभेचा निधी आला नाही. संसदेत नुसती भाषण करून चालत नाही, विकास होत नाही, असा टोला ्जित पवारांनी सुप्रिया सुळेंना लगावला. ...
लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यात एकही जागा मिळणार नसल्याचा अंदाज ओपिनियन पोलमधून वर्तवण्यात आला आहे. ...
NCP Ajit Pawar Group Chhagan Bhujbal News: ही सुरुवात आहे, हळूहळू आमच्या जागा वाढतील. आता जरी असे चित्र असले तरी परिस्थिती बदलेल, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. ...
Eknath Khadse reaction on death threat: एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याच्या धमकीचे चार-पाच फोन आले. त्यानंतर त्यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ...
NCP Ajit Pawar Group Vs Sharad Pawar Group News: इंडिया आघाडीचे सरकार येणार आहे. तुम्ही कितीही म्हटले तरी केंद्रात सुप्रिया सुळेच निवडून जाणार आहेत, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. ...