राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Mahayuti Seat Sharing Latest News: महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी निवडणूक होत असून, महायुतीमध्ये काही जागांवरून खेचाखेची सुरू होती. महायुतीचे जागावाटप जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. ...
राज्यात मविआ सरकार स्थापनेवेळी जोरगेवारांनी सरकारला पाठिंबा दिला. त्यानंतर जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत अपक्ष आमदार म्हणून त्यांना समर्थन दिले. ...
Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट किती जागा लढवणार याबाबत विचारणा केली असता अजित पवार यांनी मिश्किल उत्तर दिलं आहे. ...