राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
जयसिंह सोळंके यांना तिकीट न मिळाल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी थेट अजित पवार पर्यंत जाऊन जयसिंह सोळंके यांना तिकीट देण्याची मागणी केली होती. घरासमोर ठिय्यादेखील मांडला होता. ...
रोहित पाटील यांचा खरा मुखवटा जनतेसमोर आला आहे. चेष्टा लावली आहे अतिशय निंदनीय प्रकार आहे निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे अजित पवार गटाचे उमेदवार संजय काका पाटील यांनी म्हटले आहे. ...
Ajit pawar News: गेल्यावर्षीही पक्ष फुटल्यावर भाऊबीज साजरी झाली होती. परंतू, यंदा अजित पवार सुप्रिया सुळेंकडे भाऊबीजेला येणार का, असा प्रश्न विचारला जात होता. ...
मुंब्रा येथील सभेत जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांसह समर्थक आमदारांवर जोरदार टीका केली. त्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले. त्यात पुन्हा आव्हाडांनी अजित पवारांना डिवचलं आहे. ...
अजित पवार खरे मर्द असते तर त्यांनी स्वत:चा पक्ष काढला असता, ते पाकिटमार असून त्यांच्यासोबत गेलेले पाकिटमारांची टोळी आहे अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांवर केली. ...