राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Captain Ashok Kharat News: सिन्नरच्या श्री शिवनिका संस्थानला दारणा धरणातून ३९ लाख लिटर पाणी मंजूर. उद्धव ठाकरे सरकारच्या काळातील निर्णयावरून वाद. पाहा काय आहे तो शासन निर्णय आणि संपूर्ण प्रकरण. ...
Satara ZP Election Politics: सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत मोठा राडा! राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने खळबळ. मारहाण आणि दडपशाहीचा आरोप करत सदस्य रुग्णालयात दाखल. वाचा सविस्तर. ...
Gondia : बलात्कार प्रकरणात नाशिक पोलिसांनी अशोक खरात या ज्योतिषाला अटक केली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यासोबतचे अशोक खरातचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ...