राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीपूर्वीच उद्धवसेना आणि ठाकरे बंधूंच्या युतीला मोठा धक्का बसला असून, निवडणुकीत ठाकरे बंधूंसोबत असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाने वेगळी वाट निवडत महायुतीला पाठिंबा दिला आहे ...
Parth Pawar Pune Land Scam case : पार्थ पवार यांना क्लिनचीट मिळाल्याच्या बातम्या खोट्या आहेत का? अंजली दमानिया यांनी पुराव्यासह काय स्पष्टीकरण दिले? वाचा सविस्तर बातमी. ...