राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Supriya Sule News: अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूबाबत सुरू असलेल्या उलट सुलट चर्चा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत लढवले जात असलेले तर्कवितर्क यांच्या पार्श्वभूमीवर आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे यांनी मो ...
Supriya Sule on narhari zirwal ACB case: अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ हे कार्यालयातील लिपिकाने लाच घेतल्याच्या प्रकरणात अडचणीत आले आहेत. मंत्रालयातच लाच घेताना पकडण्यात आल्याने या प्रकरणावर खासदार सुप्रिया सुळे यांनी गंभीर प्रश्न उपस्थित क ...
Sunil Shelke News: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे मावळमधील आमदार सुनील शेळके यांनी भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या मावळमधील भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांवर नाव न घेता गंभीर आरोप केला आहे. ...
विलीनीकरणाच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी सर्व आमदारांची बैठक बोलावली पाहिजे. हा निर्णय सामूहिकपणे घेतला पाहिजे असं मत पक्षातील आमदारांचे होते. ...
आम्ही फक्त सत्य आणि शपथपूर्वक बोललो. दादांची जी इच्छा होती ती पूर्ण करायची आहे. मात्र आता यावर बोलायचे नाही हे आम्ही ठरवले आहे, असेही शशिकांत शिंदे म्हणाले. ...