स्वत:हून पुढाकार घेऊन व धाडस करीत नक्षलवाद्यांना गावबंदी केलेल्या नक्षलग्रस्त भागाच्या आदिवासी क्षेत्रातील गावांना शासनाकडून प्रोत्साहनात्मक अनुदान देण्याबाबतची नक्षल गावबंदी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. ...
नक्षलवाद्यांनी यावर्षी सुरू केलेले हत्यासत्र अजूनही थांबलेले नाही. शनिवारी पुन्हा दोन नागरिकांची हत्या केली. गेल्या २२ जानेवारीपासून सुरू असलेल्या या हत्यासत्रातील बळींची संख्या ७ झाली आहे. ...
नक्षलवाद्यांनी गेल्या २५ जानेवारीपासून सुरू केलेले हत्यासत्र अजूनही थांबलेले नाही. शनिवारी (दि.२) पुन्हा धानोरा तालुक्यातील दोन निरपराध नागरिकांची हत्या करण्यात आली. गिरमा कुडयामी आणि समरू अशी मृतांची नावे आहेत. ...
कोरची तालुक्यातील घाटावर सशस्त्र नक्षल्यांनी भाजीपाला वाहून नेणारा ट्रक पेटवून दिल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री १ ते १.३० च्या सुमारास घडली. तसेच या मार्गावर ठिकठिकाणी झाडे तोडून व दगड रस्त्यावर मांडून ठेवण्यात आल्याने मार्ग बंद पडल्याने आज सकाळपासू ...
आदिवासींची संस्कृती, व्यवस्था, व्यवहारांची भिन्नता लक्षात घेऊन शासनाने धोरणात्मक, कायदेशीर बदल करावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. ...
झारखंडमधील सिंहभूम जिल्ह्यात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये मंगळवारी (29 जानेवारी) चकमक झाली. या चकमकीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. ...