२२ एप्रिल रोजी भामरागड तालुक्याच्या कसनासूर जंगलात झालेल्या पोलीस नक्षल चकमकीत ३४ नक्षलवादी ठार झाले. सदर घटनेबाबत सत्यशोधन समितीच्या सदस्यांनी सोमवारी पत्र परिषद घेऊन ही चकमक बनावट असल्याचा आरोप केला होता. ...
एप्रिलमध्ये भामरागड तालुक्यातील कसनासूर जंगलात तसेच अहेरी तालुक्यातील राजाराम परिसरात नक्षलींशी झालेल्या चकमकी बनावट असल्याचा आरोप करीत पोलिसांनी मृतकांची सामूहिक हत्या केली, असा आरोप सत्यशोधन समितीच्या सदस्यांनी येथे पत्रकार परिषदेत सोमवारी आहे. ...
सुरक्षा दलांवर जास्तीतजास्त हल्ले करून त्यांची हानी करण्यासाठी नक्षलवाद्यांनी ‘रँबो अॅरोज’ आणि ‘रॉकेट बाँम्ब’ सारखे फार घातक शस्त्रास्त्रे विकसित केली आहेत. ...
रोजगार सेवकाकडून खंडणीचे एक लाख ५० हजार रूपये आणले नाही म्हणून नक्षलवाद्यांनी एकाचा आॅटो जाळला. देवरी तालुक्यातील ग्राम ढिवरीनटोला (पुराडा) येथे शनिवारी मध्यरात्री २.३० वाजतादरम्यान ही घटना घडली. ...
धानोरा तालुक्यातील चातगाव पोलीस मदत केंद्रांतर्गत येणाऱ्या होरेकसा येथील एका ग्रामस्थाची नक्षलवाद्यांनी शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास गोळी झाडून हत्या केली. पांडुरंग गांडोजी पदा (४६ वर्ष) असे मृताचे नाव आहे. ...
अहेरी तालुक्यातील नक्षलग्रस्त व दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नैनेर येथे बुधवारी उपपोलीस स्टेशन दामरंचाच्या वतीने जनजागरण मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. ...
तेंदुपत्त्याची कामे करण्यासाठी गावकऱ्यांसोबत जंगलाकडे जात असलेल्या कटेझरीच्या दुर्गुराम सानुराम कोल्हे यांचे नक्षलवाद्यांनी अपहरण करून खून केला होता. ...
तेलंगणात कार्यरत असलेल्या मंगी दलमची उपकमांडर ज्योती उर्फ रविना जोगा पुडयामी (२६ वर्ष) या जहाल महिला नक्षलीने बुधवारी गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. तिच्यावर चार लाख रुपयांचे बक्षीस राज्य शासनाने ठेवले होते. ...