अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
कोल्हापूरच्या अंबाबाईचा नवरात्र उत्सव म्हणजे महाराष्ट्रातील महत्वाचा उत्सव आहे , पोरं यंदा कोरोनाच सावट या उत्सवावर असल्याने मंदिरात भाविकांना प्रवेश नाही. पण कोल्हापूरच्या अंबाबाईचा नवरात्र उत्सव डोळ्याचे पारणे फेडणारे आहे , याचीच काही क्षणचित्रं - ...
Mahakali Mandir, Ratnagiri आडिवरे (ता. राजापूर) येथील श्रीदेवी महाकालीच्या नवरात्रोत्सवावरही कोरोनामुळे यावर्षी बंधने आली आहेत. नवरात्रोत्सव काळात मंदिरांतर्गतच सर्व धार्मिक कार्यक्रम होणार असून, मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. यावर्षी दे ...
navrarti, kolhapurnews शारदीय नवरात्रौत्सव म्हणजे स्त्रीशक्तीचा जागर. सारे जग कोरोनाशी लढत असताना कोल्हापुरातील महिलांनीही या लढाईत बरोबरीने योगदान देत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. नवरात्रौत्सवात प्रातिनिधिक स्वरूपात कोरोना योद्धा महिलांचे कतृत् ...