देशाच्या आर्थिक राजधानी मुंबई खालोखाल दरडोई उत्पन्न असणारा आणि देशातील सर्वाधिक नागरिकीकरण आणि औद्योगिकीकरण झालेला जिल्हा म्हणून ठाणे जिल्ह्याकडे पाहीले जाते. ...
पनवेलमधील कामोठे येथे मंगळवारी पहाटे झालेल्या दुहेरी हत्याकांडाने शहर हादरले. दिराने भावजय आणि दोन वर्षांच्या पुतण्याची हत्या केल्याचा धक्कादायक ... ...