विद्यार्थी संख्ये अभावी जिल्ह्यातील बहुतांशी शाळांमध्ये शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. त्यांचे जिल्ह्यातील अन्य शाळांमधील रिक्त जागी समायोजन करणे अपेक्षित आहे. सुमारे दीड वर्षांपासून अतिरिक्त असलेल्या या शिक्षकाना आर्थिक समस्येसह विविध समस्यांना सामारे ज ...
स्वत:च्या मालकीचे धरण असूनही नवी मुंबईकरांना दिवाळीमध्येच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. एमआयडीसी परिसरामध्ये अनियमित पाणीपुरवठा होत असून नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. ...