ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Navi Mumbai News: महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. दिल्ली येथे झालेल्या कार्यशाळेत मनपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी पाणीपुरवठा वितरण प्रणालीविषयी सादरीकरण केले. देशभरातून आलेल्या प्रतिनिधींनी नवी मुं ...
Kalyan News: कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघातील १४ गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र त्याचा जीआर काढण्यात आलेला नव्हता. अखेर हा जीआर देखील सरकारने काढला आहे. ...
नवी मुंबईमध्ये वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सुनियोजीत ट्रक टर्मीनल नसल्यामुळे अवजड वाहनेही रोडवर उभी केली जात आहेत. गृहनिर्माण सोसायटीमध्ये उपलब्ध जागेपेक्षा दुप्पट ते चारपट वाहनांची संख्या आहे. यामुळे खासगी वाहनेही रोडवरच उभी केली जात ...