National Inter-Religious Conference Latest newsFOLLOW
National inter-religious conference, Latest Marathi News
‘लोकमत’ वृत्तपत्रसमूहाच्या नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त, रविवार, २४ ऑक्टोबर रोजी नागपुरात राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषद National Inter-Religious Conference होत आहे. ‘सामाजिक सौहार्द्राबाबत वैश्विक आव्हाने व भारताची भूमिका’ या विषयावर या परिषदेत विविध धर्मांच्या आचार्यांच्या उपस्थितीत विचारमंथन होणार आहे. Read More
Baba Ramdev talk about Nitin Gadkari, Vijay Darda in Nagpur: व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, लोकमत समुहाचे लोकमत’ एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांच्यासह विविध धर्मांचे आचार्य उपस्थित होते. यावेळी रामदेव बाबांनी गडकरी आण ...
National Inter Religious Conference : ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आज नागपुरात राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेला सुरुवात झाली आहे. ...
Baba Ramdev speech in National Inter-Religious Conference in Nagpur: आपला विकास झाला पाहिजे. ज्ञान, तंत्रज्ञान, संशोधनाचा वापर मानवाच्या विकासासाठी करणे हा धर्म आहे. धर्माच्या नावावर राम नाम जपना, पराया माल अपना. हा कोणता संन्यास आहे, असा सवाल रामदेव ...
nagpur news लोकमतच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित राष्ट्रीय आंतरधार्मिय संमेलनाचे आयोजन ही सकारात्मक बाब आहे. धर्म जोणारा व प्रगतीकडे नेणारा असतो. परंतु मनुष्याची बुद्धी नकारात्मक असली तर त्याचा उपयोग करून लोक समाजाला तोडण्याचे काम करतात, अशा ...
National Inter-religious conference: गेल्या काही दिवसांपासून अंमली पदार्थांच्या व्यसनाचा मुद्दा राष्ट्रीय पातळीवर चर्चिला जात आहे. तसेच व्यसनाधीनतेबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर योगगुरू Baba Ramdev यांनी व्यसनांपासून दूर राहण्य ...
Nagpur news 'लोकमतला अगोदरपासून राष्ट्रपिता महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, आचार्य विनोबा भावे व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा आशीर्वाद प्राप्त झाला. लोकमतने पहिल्या दिवशीपासूनच धर्मनिरपेक्षता जोपासली. सर्वधर्मसमभाव ही भूमिका राहिली' असे प्रतिपादन लो ...
National Inter-religious conference in Nagpur: तरुणांना नैराश्येतून बाहेर काढणे गरजेचे असून, त्यासाठी ‘सुपर पॉझिटिव्हिटी’ आवश्यक असल्याचे मत प्रल्हाद वामनराव पै यांनी व्यक्त केले. ...
Nagpur News देशाला पुन्हा एकदा आपल्या अध्यात्माची ताकद निर्माण करावी लागेल. या अध्यात्माच्या ताकदीवरच भारत देश पुन्हा एकदा विश्वगुरू होईल, जगाचे मार्गदर्शन करेल, असा विश्वास अजमेर शरीफ दर्गाचे गद्दीनशीन हाजी सय्यद सलमान चिश्ती यांनी शनिवारी येथे व् ...