काँग्रेसमधून बाहेर काढल्या नंतर ज्येष्ठ नेते शरद पवार, पी. ए. संगमा व तारीक अन्वर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष 25 मे 1999 रोजी स्थापन केला. सोनिया गांधींच्या विदेशीपणाचा मुद्दा त्यांनी उचलून धरल्यामुळे ही कारवाई झाली. अर्थात, नवीन पक्ष स्थापन केल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसबरोबर आघाडी करून सत्तेत राहण्याचा निर्णय घेतला. Read More
२ वर्षांच्या विलंबानंतर हँकॉक पुलाच्या पुनर्बांधणीला सुरुवात झाली, पण वाद काही अद्याप मिटलेला नाही. या पुलाच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जुंपली आहे. ...
वाशिम : धनादेश अनादरप्रकरणी न्यायालयात तारखेवर वारंवार गैरहजर राहणार्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटक रामेश्वर पवळ यांना पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानंतर बुधवारी रात्री उशिरा अकोला येथे अटक केली. गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर न ...
अकोला : शेतकर्यांच्या मुळावर उठलेल्या राज्य सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वात १२ डिसेंबर रोजी नागपूर विधान भवनावर आयोजित हल्लाबोल मोर्चात अकोला जिल्हय़ासह पश्चिम विदर्भातील लाखो शेतकर्यांसह ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी एकाच विमानातून प्रवास केला आहे. एका लग्नसोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार औरंगाबादला निघाले होते. ...
मागण्यांच्या पुर्ततेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस व डॉ. अरूण इंगोले मित्रमंडळाच्या वतीने सोमवार, २० नोव्हेंबर रोजी मालेगाव तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. त्यात तालुक्यातील शेकडो शेतक-यांनी आपापल्या बैलगाड्यांसह सहभाग नोंदविल्याने या आंदोलनाल ...