जिल्ह्यात शुक्रवारी (दि.१३) नाशिकमध्ये अवघ्या २०६ बाधितांची नोंद झाली असून, ४२० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. बाधित रुग्णसंख्येपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या दुपटीहून अधिक असल्याने जिल्ह्यातील आरोग्य विभागालादेखील काहीसा दिलासा मिळाला आहे. ...
जिल्ह्यातील सात नगरपंचायती निवडणुकांसाठी राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून, शिवसेना वगळता राष्ट्रवादी, कॉंग्रेस व भारतीय जनता पक्षाने प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन निवडणूकपूर्व आढावा घेण्याबरोबरच संभाव्य लढतीची तयारी केली आहे. ही निवडणूक महाविका ...
धनत्रयोदशीच्या दिवशी महानगरातील विविध आयुर्वेदिक औषधालये आणि रुग्णालयांमध्ये भगवान धन्वंतरी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक रुग्णालयांमध्ये पीपीई किटसह आयुर्वेदाचे उद्गाते मानले जाणारे भगवान धन्वंतरी यांच्या मूर्तीला ...
भारतीय मानवाधिकार परिषदेतर्फे बागलाण तालुक्यातील विविध क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, पोलीस, वकील, सामाजिक कार्यकर्ते यांना कोरोनायोद्धा सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. ...
दीपावलीनिमित्त बाजारपेठेला झळाळी आली आहे. खरेदीसाठी महिलांसह ग्राहकांनी गर्दी केली आहे. कोरोनाचे सावट असतानादेखील दीपावलीचा उत्साह कमी न होता वाढला आहे. कपडे, किराणा दुकानात गर्दी उसळली आहे. ...
जुलै व ऑगस्ट २०१९ मध्ये नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व महापुरामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या पिकांचे अतोनात नुकसान झालेले होते. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तत्कालीन सरकारच्या वतीने देण्यात आले. ...
सतत बदलणाºया हवामानामुळे कांदा रोपांची व लागवड केलेल्या कांद्याचे नुकसान होत आहे. लागवडीचा खर्च परवडत नसल्याने शेतकºयांनी लागवडीऐवजी कांदा पेरणीचा अवलंब केला आहे. सिन्नरच्या उत्तर व पश्चिम पट्ट्यात शेकडो हेक्टर क्षेत्रावर कांद्याची पेरणी करण्यावर शेत ...