टाकळी येथून अगोदर अजीमला बेड्या ठोकल्या. त्याची कसून चौकशी केली असता त्याने त्याच्या अन्य तीन साथीदारांच्या मदतीने सिन्नरमध्ये गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यावरुन वाजीदच्याही वाळुंज गावातून मुसक्या बांधण्यास पोलिसांना यश आले. ...
रविवारी जिल्हा सैनिक अधिकारी औंकार कपाले यांनी जाधव यांच्या मृत्युच्या बातमीला दुजोरा देत त्यांचे पार्थिव सोमवारी (दि.२३) रात्री दहा वाजेच्या सुमारास मुंबईत दाखल होणार असल्याचे कपाले यांनी सांगितले. ...
स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात दारिद्र रेषेखालील कुटुंबीयांबरोबरच पाच एकरपेक्षा कमी शेतजमीन असलेल्या सर्व कुटुंबांना गेल्या आठ वर्षांत हगणदारीमुक्त योजनेंतर्गत साडेतीन लाख शौचालय बांधून देण्यात आले असून, सध्या शौचालय नसलेल्या कुट ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेस प्रथम भाषा मराठीच्या पेपरने शुक्रवार (दि.२०)पासून प्रारंभ झाला ...
घोटी : इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात चार दिवसांपूर्वी बिबट्याचे संचार क्षेत्र असलेल्या अधरवड शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय बालिकेची शिकार झाली असतानाच शुक्रवारी (दि.२०) पुन्हा चार ते पाच किमी अंतरावर दुसरी हृदयद्रावक घटना घडली आहे. ...
त्र्यंबकेश्वर : यावर्षी २४ फेब्रुवारीपासून त्र्यंबकेश्वर येथील जव्हार फाटा येथील विस्तीर्ण जागेत संपन्न झालेल्या द्वादश ज्योतिर्लिंग गाथा पारायण सोहळ्याची सांगता ४ मार्च २०२० रोजी झाली होती. ...