इगतपुरीत मानवी हल्ले करत बालिकांना ठार करणारा बिबट्या आता कायमस्वरूपी पिंजऱ्यात जेरबंद राहणार आहे. कारण हा बिबट्या पिंजऱ्याच्या जाळीवर जोरजोराने धडका देऊन स्वत:चे सुळकेही गमावून बसला आहे. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनलॉकमध्ये प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शासनाने लग्नसमारंभासाठी नियमावली तयार केली असली तरी ग्रामीण भागात लग्नातील वाढती गर्दी कोरोनाला आयते निमंत्रण ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे दुमाला फाटा येथे ट्रक आणि कंटेनर एकमेकांवर आदळल्याची घटना रविवारी (दि. २७) रोजी सकाळी १०.१५ वाजेच्या सुमारास घडली.अपघातात सुदैवाने कुठल्याही प्रकारची हानी झाली नसली तरी चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अप ...
खमताणे : मुंजवाड ते तिळवण या सात कि.मी. अंतराच्या रस्त्याची दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. वाहतुकीला प्रचंड त्रास होत असून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी उपसरपंच शिवनाथ पवार व ग्रामस ...
चांदोरी : निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणूकीची घोषणा केल्यापासून गोदाकाठ परिसरातील गावात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यामुळे गावातील चावडीवर मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत निवडणुकीच्या चर्चा रंगत आहेत. आता तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुर ...
सिन्नर : तालुक्यातील १०० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. सुरुवातीच्या पहिले दोन दिवस तालुक्यातून फक्त दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत आहे. सध्या गावागावांत निवडणुकीच्या चर्च ...
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात भावनेचं नाही तर विकासाचं राजकारण व्हायला हवं, अशा आशयाचं पत्र अमरजित पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लिहिलं आहे. ...