कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊनमध्ये बंद असलेला बाजार ऐन दिवाळीच्या तोंडावर पुन्हा एकदा सुरू झाल्याने सर्व प्रकारच्या व्यावसायिकांसह शेतकरी, नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. ...
दोन महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांचा शेतमालाची वाहतूक करण्यासाठी देवळालीतून सुरू झालेल्या किसान रेल्वेला चांगला प्रतिसाद मिळत असून, आत्तापर्यंत १२ हजार ४०० टन विविध वस्तूंची वाहतूक या माध्यमातून करण्यात आली आहे. ...
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने जिल्हा तसेच जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी ६३ जादा बसेसचे नियोजन केले आहे. जिल्ह्यातील सर्व आगारांमधून प्रवासीसंख्येनुसार बसेस सेाडण्यात येणार आहेत. पुणे आणि मुंबईसाठीदेखील दर अर्ध्यातासाने बसेस सोडण्याच ...
कोरोना महामारीपासून सर्वांची लवकरात लवकर सुटका होण्यासाठी सुरू असलेल्या अनुष्ठानाची बुधवारी (दि. ११) नाशिक शहरातील मान्यवरांच्या हस्ते गंगापूजन करून सांगता करण्यात आली. या अनुष्ठानाचे आयोजन महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आ ...
शहर व परिसरात मागील दोन दिवसांपासून नागरिकांना गुलाबी थंडीचा अनुभव येत आहे. किमान तापमानाचा पाराही आता वेगाने घसरु लागला आहे. १६ अंशांच्या जवळपास स्थिरावणारा पारा आता या आठवड्यात थेट १० अंशापर्यंत खाली आल्यामुळे दिपावलीच्या तोंडावर शहरात थंडीचा मुक्क ...